एक खूप छान वाक्य वाचनात आलं माणसाला देव जन्माला घालतो कि नाही माहित नाही पण देवाला'मात्र माणूसच जन्माला'घालतो'
पि. क़े च्या अनुशंघाने पुन्हा एकदा विषय डोक्यात आला .
देव असतो का खरच आणि कितपत मानायचा , आपले खरच wrong number लागताहेत का?
मी स्वतः खूप confused आहे ,
मला गाभारे आवडतात , तिथली निरव शांतता मला मंदिरांकडे खेचते , चर्च मधील वातावरण सुद्धा तितकच आवडत , मित्रांसोबत खूप वेळा मस्जिद मध्ये सुद्धा गेलोय नमाज पढतात ती जागा आवडते .
पण मला मूर्तीपूजा नाही पटत किंवा उगाच धर्माच्या नावाचा उदो उदो नाही भावत .
मूर्त्याच सौंदर्य आवडत , पण म्हणून
मुद्दाम १० वेळा डोकं टेकवायला नाही आवडत ,
स्वच्छता हवी ,
प्रथा परंपरा ओवळ सोवळ नाही पटत , कोणाचा अधिकार मान्य करणं व नाकारणं नाही पटत
रोज सकाळी संध्याकाळी दिवा लावलेला आवडतो
पण त्यासाठी घरी देव्हारा असावा कि नसावा ह्यावर अजून माझ्या मनाचं एकमत नाही
शिर्डी चे साईबाबा , स्वामी समर्थ ह्यांचे तत्वज्ञान , राहणीमान विचारसरणी पटते
पण त्यांनी केलेले चमत्कार नाही पटत
meditation आवडतं म्हणजे शांत बसून मन एकाग्र करणं
पण देवाचा जप नाही आवडत
देवाला न मानणारे बाबा आमटे ,डॉ . प्रकाश आमटे समाजासाठी आयुष्य पणाला लावतात .
नेमकं काय मानायचं आणि काय मानायचं नाही . घरचे , बाहेरचे वयाने मोठे लोक अनुभवाच्या गोष्टी सांगतात पण बऱ्याच वेळा नाही पटत . शास्त्रीय शतकामध्ये चमत्काराला थारा द्यावासा नाही वाटत .
मुळात कर्म ,आचार विचार चांगले असले कि चांगलंच घडतं , म्हणतात ना पृथ्वी गोल आहे जे आपण फेकणार ते पुन्हा आपल्याकडेच येणार . मग तरीसुद्धा आपल्याला का गरज पडते देव नामक कुबड्यांची . कारण मला अस वाटत आपल्याकडे तितका संयम नाही . ह्या फास्ट जगामध्ये आपल्याला सर्व गोष्टी खूप लवकरात लवकर हव्या असतात मग त्यासाठी shortcuts शोधणे ओघाने आलच आणि जिद्दी स्वभाव पाहिजे म्हणजे पाहिजे त्यासाठी काहीही करायची तयारी जे आहे किंवा जे आयुष्यात चालून येईल त्यावर समाधान मानता आलं पाहिजे मग कदाचित ह्या कुबड्यांची गरज नाही पडणार .
आता हे confusion कसं घालवणार , स्वतःपुरता एक प्रयोग करूया म्हणतोय अनायासे नवीन वर्ष चालू होतंय .
१ जानेवारी नेहमीप्रमाणे शिर्डी ला जावून प्रयोगाला सुरुवात करतो वर्षभर देव न मानण्याची व देवासाठी काही न करण्याची . पाहूया काय बदल घडतो आयुष्यामध्ये…
माणसाला माणसाप्रमाणे वागवून पाहूया कदाचित तिथेच so called देव सापडेल
तुमच्या ओळखीच्या देवांना नक्की निरोप सांगा , ३१ तारखेपर्यंत वेळ आहे , मला भेटायचं असल्यास भेटून घ्या पुन्हा वर्षभर appointment नाही …
पि. क़े च्या अनुशंघाने पुन्हा एकदा विषय डोक्यात आला .
देव असतो का खरच आणि कितपत मानायचा , आपले खरच wrong number लागताहेत का?
मी स्वतः खूप confused आहे ,
मला गाभारे आवडतात , तिथली निरव शांतता मला मंदिरांकडे खेचते , चर्च मधील वातावरण सुद्धा तितकच आवडत , मित्रांसोबत खूप वेळा मस्जिद मध्ये सुद्धा गेलोय नमाज पढतात ती जागा आवडते .
पण मला मूर्तीपूजा नाही पटत किंवा उगाच धर्माच्या नावाचा उदो उदो नाही भावत .
मूर्त्याच सौंदर्य आवडत , पण म्हणून
मुद्दाम १० वेळा डोकं टेकवायला नाही आवडत ,
स्वच्छता हवी ,
प्रथा परंपरा ओवळ सोवळ नाही पटत , कोणाचा अधिकार मान्य करणं व नाकारणं नाही पटत
रोज सकाळी संध्याकाळी दिवा लावलेला आवडतो
पण त्यासाठी घरी देव्हारा असावा कि नसावा ह्यावर अजून माझ्या मनाचं एकमत नाही
शिर्डी चे साईबाबा , स्वामी समर्थ ह्यांचे तत्वज्ञान , राहणीमान विचारसरणी पटते
पण त्यांनी केलेले चमत्कार नाही पटत
meditation आवडतं म्हणजे शांत बसून मन एकाग्र करणं
पण देवाचा जप नाही आवडत
देवाला न मानणारे बाबा आमटे ,डॉ . प्रकाश आमटे समाजासाठी आयुष्य पणाला लावतात .
so called धर्म रक्षक आसाराम बलात्कार करतो , देवाचा पुजारी भक्तांना खोटं नाट सांगून लुटतो , मस्जिद चा मुल्ला हुकुमशाही करतो , मंदिरांचे पुजारी जातीभेद पाळतात , माणसा माणसा मध्ये भेदभाव द्वेष पसरवतात
नेमकं काय मानायचं आणि काय मानायचं नाही . घरचे , बाहेरचे वयाने मोठे लोक अनुभवाच्या गोष्टी सांगतात पण बऱ्याच वेळा नाही पटत . शास्त्रीय शतकामध्ये चमत्काराला थारा द्यावासा नाही वाटत .
मुळात कर्म ,आचार विचार चांगले असले कि चांगलंच घडतं , म्हणतात ना पृथ्वी गोल आहे जे आपण फेकणार ते पुन्हा आपल्याकडेच येणार . मग तरीसुद्धा आपल्याला का गरज पडते देव नामक कुबड्यांची . कारण मला अस वाटत आपल्याकडे तितका संयम नाही . ह्या फास्ट जगामध्ये आपल्याला सर्व गोष्टी खूप लवकरात लवकर हव्या असतात मग त्यासाठी shortcuts शोधणे ओघाने आलच आणि जिद्दी स्वभाव पाहिजे म्हणजे पाहिजे त्यासाठी काहीही करायची तयारी जे आहे किंवा जे आयुष्यात चालून येईल त्यावर समाधान मानता आलं पाहिजे मग कदाचित ह्या कुबड्यांची गरज नाही पडणार .
आता हे confusion कसं घालवणार , स्वतःपुरता एक प्रयोग करूया म्हणतोय अनायासे नवीन वर्ष चालू होतंय .
१ जानेवारी नेहमीप्रमाणे शिर्डी ला जावून प्रयोगाला सुरुवात करतो वर्षभर देव न मानण्याची व देवासाठी काही न करण्याची . पाहूया काय बदल घडतो आयुष्यामध्ये…
माणसाला माणसाप्रमाणे वागवून पाहूया कदाचित तिथेच so called देव सापडेल
तुमच्या ओळखीच्या देवांना नक्की निरोप सांगा , ३१ तारखेपर्यंत वेळ आहे , मला भेटायचं असल्यास भेटून घ्या पुन्हा वर्षभर appointment नाही …